ही चारोळी / कविता एका मित्रासाठी लिहिली होती त्याला तिला पाठवायची म्हणून. पण देवकृपेनं तशी वेळ आली नाही.
वाटलं होतं या वादळाला सामावून घेणारी तूच असशील
पण सोड … तुझी ती ताकद नाही
तू राहा तुझ्या घरट्यात सुखाने
वादळाला तिनक्यांची तमा नाही
--
कौस्तुभ
वाटलं होतं या वादळाला सामावून घेणारी तूच असशील
पण सोड … तुझी ती ताकद नाही
तू राहा तुझ्या घरट्यात सुखाने
वादळाला तिनक्यांची तमा नाही
--
कौस्तुभ
Wah Wah!
ReplyDeletewah! Apaki a kavita humare dil ko chu gayi. Kya app apana phone number de sakate hai. Please.
ReplyDeleteApna number de do.. hum call kerlenge :)
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete